Union budget of 2025 new scheme : 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा निर्णय झाला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री निर्मला सीताराम यांनी एक महत्त्वाची योजना ची घोषणा केली. या योजनेनुसार शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे. तर मित्रांनो आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहू.Union budget of 2025 new scheme
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आले 10 मोठे निर्णय येथे क्लिक करून पहा पूर्ण माहिती
येथे क्लिक करून पहा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आले 10 मोठे निर्णय येथे क्लिक करून पहा पूर्ण माहिती
येथे क्लिक करून पहा
केंद्र सरकारने उडीद,तूर,आणि मसूर या डाळी खरेदी करण्याचा वादा दिला आहे. आणि या योजनामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने शेतमाल स्वस्तामध्ये विकण्याची वेळ येणार नाही. या कारणामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. आणि ही योजना या अर्थसंकल्पात महत्त्वाची ठरली आहे.