केंद्र सरकारचा मोठा निर्णय? तुरीला मिळणार 10 हजार रुपये प्रति क्विंटल भाव.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Today tur bajarbhav : सध्या तुरीची आवक वाढत आहे, म्हणून व्यापारी वर्ग हा शेतकऱ्याकडून कमी दरात खरेदी करत आहे. सध्या पाच ते सहा महिन्यापासून तूर दारात पाच ते सहा हजाराचे भाव कमी झाले आहे. म्हणून शेतकरी वर्ग नाराज आहे. मागच्या वर्षी तुरीचा दर हा 12000 प्रति क्विंटल इतका होता. परंतु चालू वर्षात सध्या तूरला सात हजार ते साडेसात हजार प्रत्येक क्विंटल हा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत.

⬇️⬇️⬇️⬇️

सोयाबीन दरात सुधार ! प्रमुख बाजार समितीमध्ये किती मिळतोय सोयाबीनला बाजार भाव

नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो आपण आज हाच विषय पाहणार आहोत. कोणता निर्णय केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे? व खरंच का तुरीला प्रतिक्विंटल दहा हजार रुपये भाव मिळणार आहे का? आज आपण सविस्तर पाहणार आहोत.Today tur bajarbhav

⬇️⬇️⬇️⬇️

सोयाबीन दरात सुधार ! प्रमुख बाजार समितीमध्ये किती मिळतोय सोयाबीनला बाजार भाव

मित्रांनो गेल्या पाच महिन्यातच तुरीच्या भावात पाच हजाराचा फरक झाला आहे. म्हणजेच तुरीचे दर पाच हजार रुपयांनी घसरले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणि केंद्र सरकारने एक मोठा पाऊल उचलला आहे तो म्हणजे पाच राज्यासाठी तूर खरेदीसाठी केंद्र सरकारने उद्दिष्ट जारी केली आहे. म्हणजेच मित्रांनो उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश,आणि हरियाणा या पाच राज्यासाठी. केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकार या राज्यातून नऊ लाख 66 हजार टन तूर खरेदी करणार आहे असे सरकारने सांगितले आहे.

⬇️⬇️⬇️⬇️

सोयाबीन दरात सुधार ! प्रमुख बाजार समितीमध्ये किती मिळतोय सोयाबीनला बाजार भाव

सध्या तुरीचा बाजार भाव 7000 ते 7500 रुपये. आणि सरकारने हमीभाव सात हजार पाचशे 50 रुपये इतका केला आहे. त्यामुळे या पाच राज्यात तुरीचे भाव नक्कीच वाढतील अशी अपेक्षा आहे. परंतु एक मोठी धक्कादायक बातमी अशी आहे की,नंबर दोन ला महाराष्ट्र तूर उत्पादनात असून या पाच राज्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. त्यामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचा विचार का नाही केला. त्यामुळे अनेक शेतकरी आणि समिती राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटले आहे. आणि मुख्यमंत्री यांनी सांगितले की केंद्र सरकार ही आपल्या राज्यात शंभर टक्के तूर खरेदी करेल. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

⬇️⬇️⬇️⬇️

सोयाबीन दरात सुधार ! प्रमुख बाजार समितीमध्ये किती मिळतोय सोयाबीनला बाजार भाव

Leave a Comment

error: Content is protected !!