हे महत्त्वाचं काम केलं तरच ! मिळणार राशन;अन्यथा रेशन कार्ड वरून नाव कट करण्यात येईल

E- KYC Update

E- KYC Update : महाराष्ट्र राज्यातील रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची चेतावणी म्हणजेच जर तुम्ही ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तरच तुम्हाला या योजनेचा पुढे लाभ दिला जाईल. अन्यथा तुम्हाला या योजनेपासून दूर केले जाईल म्हणजेच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अन्न व पुरवठा मंत्रालय अंतर्गत या योजनेला ई -केवायसी बंधनकारक केलेली आहे. … Read more

तुमची रेशन कार्ड ई -केवायसी पूर्ण आहे की नाही? तपासा फक्त 2 मिनिटात

E- KYC Update

Ration Card e-Kyc Process : रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आलेली आहे. तर जे लाभार्थी रेशन कार्ड वापरत असाल त्यांना ई -केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपली ई -केवायसी करणे अनिवार्य आहे. अन्यथा 15 फेब्रुवारी नंतर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. याची सर्व लाभार्थ्यांनी … Read more

error: Content is protected !!