या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाख रुपये पर्यंत कर्ज. त्वरित करा अर्ज.
pm vidyalaxmi scheme : केंद्र सरकारचे वतीने विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची योजना आणलेली आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. कारण की केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना दहा लाख रुपये पर्यंत कर्ज देण्याचे नियोजले आहे. आता या विद्यार्थ्यांना मिळणार दहा लाख रुपये पर्यंत कर्ज. तर आज आपण पीएम विद्या लक्ष्मी योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा लेख विद्यार्थ्यांसाठी … Read more