मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय! या सरकारी योजनेचे पैसे जमा होणार थेट खात्यामध्ये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government schemes : राज्य सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहे परंतु या योजनेचे पैसे लाभार्थी पर्यंत घोषणामध्ये अनेक वेळ लागतो परंतु आता ही प्रक्रिया एकदम सोपी केली आहे. आता लाभार्थ्यांना कोणत्याही सरकार योजनेअंतर्गत पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी तरतूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

⬇️⬇️⬇️

सावधान ! जानेवारीपासून या रेशन कार्ड धारकांचें होणार रेशन कार्ड बंद

मुख्यमंत्र्याच्या लक्षात ही समस्या आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत चे पैसे आता महाडीबीटी मधून लाभार्थ्यांना थेट त्यांचे खात्यावरती ही रक्कम प्राप्त होणार आहे. असे आदेश मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, याआधी या योजनेअंतर्गत चे पैसे मंत्रालयामधून विभागीय आयुक्तायकडे मग तिथून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात येत होते यानंतर लाभार्थ्यांचे खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येत होते.government schemes

⬇️⬇️⬇️

सावधान ! जानेवारीपासून या रेशन कार्ड धारकांचें होणार रेशन कार्ड बंद

ज्या कारणाने लाभार्थ्याचे खात्यावरती ही रक्कम येण्यास बरेच दिवस लागत होते मात्र आता या नवीन निर्णयामुळे थेट लाभार्थी खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. राज्यात विशेष अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, या प्रकारचे विविध योजनेचा लाभ लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने केले जाते. मागील काळामध्ये या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पैसे येण्यास बरेच दिवस लागत होते परंतु आता या नवीन निर्णयामुळे लाभार्थ्यांना थेट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.

⬇️⬇️⬇️

सावधान ! जानेवारीपासून या रेशन कार्ड धारकांचें होणार रेशन कार्ड बंद

Leave a Comment

error: Content is protected !!