राज्य सरकारचा मोठा निर्णय ! या लोकांना मिळणार नाही आता राशन


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ration card new update : राज्य सरकारच्या वतीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागा संदर्भात आहे. म्हणजेच मागील वर्षी 2024 या वर्षात अनेक रेशन कार्ड रद्द करण्यात आलेले आहेत. म्हणजे जे लाभार्थी सरकारी सेवक आहेत अशा लोकांची पाहणी करून त्यांचे राशन कार्ड बंद करण्यात आलेले आहेत. या वर्षी सुद्धा अशाच एक महत्त्वाचा पाऊल राज्य सरकारने घेतलेला आहे.ration card new update

👇👇👇👇

रेशन कार्ड बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

राज्य सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ती म्हणजे ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होणार. तुम्ही लवकरात लवकर कुटुंबातील सर्व व्यक्तींची ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा तुमचे रेशन कार्ड बाद होऊ शकते. तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जावे लागेल. तिथे ही प्रक्रिया पार करता येते.

👇👇👇👇

रेशन कार्ड बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

कुटुंबातील सर्व सदस्यांची ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. जर कुटुंबातील कोणतेही व्यक्ती ही ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे राहिले असल्यास त्यांनी 28 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जर तुमचे कुटुंबातील कोणी ई – केवायसी प्रक्रिया पासून वंचित राहिले असल्यास तुम्ही ऑनलाईन प्रकारे ई – केवायसी करू शकतात व सर्व माहिती घेऊ शकतात. तुम्ही लवकरात लवकर कुटुंबातील सर्व सदस्यांची ई – केवायसी करून घ्या अन्यथा 1 मार्च पासून या लोकांना राशन कार्ड वर धान्य मिळणार नाही.

👇👇👇👇

रेशन कार्ड बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

Leave a Comment

error: Content is protected !!